Google search engine

एसीबी’कडून उप मुख्यमंत्री अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न!

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सिंचन घोटाळ्याच्या तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सर्वोच्च अधिकाऱ्यांची भूमिकाही बदलत आहे. यावरून ‘एसीबी’कडून अजित पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात...

कल्याण लोकसभा मतदारसंघातील 55 हजार रिक्षा चालकांचा आधार बनले खासदार डॉ श्रीकांत शिंदे

डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनतर्फे सर्व रिक्षा चालकांना मिळणार जीवनावश्यक अन्न-धान्य ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारला धान्य वाटपाचा महायज्ञ कल्याण लोकसभा मतदारसंघात कम्युनिटी किचनद्वारे दररोज...

चलनातून बाद झालेल एक कोटी रूपयांच्या नोटा औरंगाबादमध्ये पकडल्या

औरंगाबाद: नोटाबंदी (demonetisation) झाल्यानंतर भारतीय चलनातून बाद झालेल्या ५०० आणि १ हजार रूपये किंमतीच्या जवळपास १ कोटी रूपयांच्या नौटा देवून त्या बदल्यात शहरातील...

उद्योगांना येणाऱ्या अडचणींचे फास्ट ट्रॅकवर निराकरण एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ देणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मान्यवर उद्योजकांशी मनमोकळा संवाद मुंबई महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील औद्योगिकदृष्ट्या सर्वात प्रगत राज्य (developed state) असून या पुढील काळात राज्यातून एकही...

नव्या पेशवाईविरूद्ध लढण्यासाठी एकत्र येऊ या!

By डॉ. नितीन राऊत  सामाजिक परिवर्तनाच्या (social reforms) प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे  परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग...

ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. 31 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो...

शेतकऱ्यांना नेहमी कर्जमाफी का ?

कृषिक्षेत्राच्या समस्या - कृषिक्षेत्राच्या अनेक समस्या आहेत. शेती आणि शेतकरी यांच्याभोवती देशाचं राजकारण आणि समाजकारण कायम फिरत राहते. शेती आणि शेतकरी अडचणीत आल्यामुळे त्याचा परिणाम...

सरकारी एस टी तोट्यात, अन खाजगी बस मालकांना हवीय ८०० कोटींची कर माफी

मंत्री अनिल परब म्हणतात पुढील आठवड्यात निर्णय @vivekbhavsar मुंबई : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली आणि गाव खेड्यात पोहोचणारी एस टी (ST Buses) आज व्हेंटिलेटरवर आहे. सुमारे...

पोलीस व जनता सहकार्य वाढवण्याचा प्रभावी उपाय

By Praveen Dixit @PraveenDixitIPS `अंतर्गत शांतता असेल तरच देशाचा विकास होऊ शकतो’ हे अनेक उदाहरणांनी अधोरेखित केले आहे. ही शांतता टिकवण्यासाठी पोलीस प्रशासनास जनतेचा विश्वास संपादन...

Follow us

1FansLike
762FollowersFollow

मुंबई