Google search engine

नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यामधील दुवा – महाजॉब्स पोर्टल

औद्योगिक (Industries) क्षेत्रात महाराष्ट्र (Maharashtra) हे सातत्याने अग्रेसर राहिले आहे. याला कारण म्हणजे आपल्या राज्याचीभौगोलिक स्थिती, राज्यात वीज,पाणी आणि जमिनीची असलेली मुबलक प्रमाणातील उपलब्धता यासह आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या शिक्षण संस्थांमुळे कुशल मनुष्यबळ (Skill labour) याचाही मोठावाटा आहे. राज्यातील उद्योगस्नेही धोरणाबरोबरच, उद्योग वाढीसाठी आवश्यक असलेल्या विमानतळ (Airports), जेट्टी (jetty), यांच्यासह दळणवळणासाठी सुसज्ज रस्ते यासारख्या पायाभूत (infrastructure) सुविधा आहेत. देशात सातत्याने उद्योगक्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्रालाही कोविड-१९ (Covid-19) या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर अडचणींनातोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्राचा अर्थचक्राला  फिरतं ठेवण्यासाठी ज्या प्रमाणे देश विदेशातून राज्यात येणारी राष्ट्र्रीय तसेच परकीय गुंतवणूक (foreign investment - FDI) महत्वाची आहे. त्याच प्रमाणे मोठे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी लागणारे कुशल अकुशल कामगारांचीही आवश्यकता आहे. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेकमजुर, कामगार जे परराज्यातून इथे पोटापाण्यासाठी आले होते, ते मोठ्या प्रमाणात स्थालांतरित झाले. टाळेबंदीमुळे अनेक उद्योगांना आपले उद्योग बंद ठेवावे लागले. ही टाळेबंदी उठल्यानंतरही उद्योगांना पुर्वपदावर येण्यासाठी मोठे आव्हान होते ते कामगारांचे. याच आव्हानाचे संधित रुपांतर करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उद्योगमंत्री (Industries minister) सुभाष देसाई (Subhash...

कर्जमुक्ती योजनेतील बोगस लाभार्थीविरोधात गुन्हे दाखल होणार

सांगली जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि TheNews21 ने उघडकीस आणला शेतकरी कर्जमुक्ती घोटाळा मुंबई सांगली (Sangli) जिल्ह्यातील गोटखिंडी गावातील शेतकरी कर्जमाफी योजनेतील...

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये निर्णय – उदय सामंत

मुंबई: विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या/अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ज्यांना  परीक्षा द्यायच्या आहेत, त्यांनी विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबडवे गाव होणार आत्मनिर्भर

डिक्कीचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळेंनी घेतले गाव दत्तक पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे (Nisarga Cyclone) कोकणातील (Konkan) जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या...

दलित कार्यकर्त्यांचा संशयित मृत्यू; पँथर सेनेचा एल्गार

संशयित मारेकरी गृहमंत्री अनिल देशमुखांचा खास कार्यकर्ता मुंबई: घटनाकार डॉ बाबासाहेब आंबडेकर (Dr Babasaheb Ambedkar) यांचे नातू प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी स्थापन केलेल्या वंचित...

बोगस कर्जमुक्ती प्रकरणात केवळ सात लाभार्थी विरोधात गुन्हे दाखल होणार?

पालकमंत्री जयंत पाटील कोणाला पाठीशी घालत आहेत? : मनसे सांगली (Sangli)जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथील बोगस कर्जमुक्ती प्रकरणी पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पोलिसात...

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपचे दबावतंत्र?

राजभवनने शक्यता फेटाळली मुंबईमहाराष्ट्रातील (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) करोना (caronavirus) प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत...

गरीब कुटुंबांच्या खात्यावर सहा हजार रुपये थेट जमा करा – सत्यजित तांबे

युवक काँग्रेसच्या वतीने न्याय योजनेच्या प्रतीकात्मक शुभारंभ संगमनेर (अहमदनगर): कोरोना (corona) संकट आणि लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेक गोरगरीब मजुरांचे (labours) रोजगार (employment) गेले आहेत. अनेकांवर...

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी

मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी मजुरांची ने आण करतांना संसर्ग होणार नाही याची राज्यांनी काळजी घ्यावी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना...

खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश

दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अडकलेली 1600 मराठी विद्यार्थी महाराष्ट्रात परतणार 16 मे रोजी दिल्लीतून निघणार ट्रेन, विद्यार्थ्यांनी मानले डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार ठाणे/दिल्ली (...

Follow us

1FansLike
762FollowersFollow

मुंबई