@maharashtracity

अलिबाग,जि.रायगड:”ताऊक्ते” (Tauktae) चक्रीवादळाच्या (cyclone) पार्श्वभूमीवर रायगड (Raigad) जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे.

तालुकानिहाय स्थलांतरित लोकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे—

अलिबाग-605, पेण-193, मुरुड-1067, पनवेल-168, उरण-451, कर्जत-45, खालापूर-176, माणगाव- 1309, रोहा- 523, सुधागड-165, तळा- 135, महाड-1080, पोलादपूर- 295, म्हसळा- 496, श्रीवर्धन- 1158

या एकूण 7 हजार 866 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here