मराठवाड्याला ‘अवकाळी’ चा तडाखा
By Dr Abhaykumar Dandage
Twitter : @maharashtracity
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. १६ व १७ मार्च रोजी मराठवाड्यात गारपीट झाल्यामुळे हाता- तोंडाशी आलेला रब्बी...
कसबा, चिंचवडच्या निवडणुकांचा अन्वयार्थ…
By Dr Jitendra Awhad
Twitter: @AwhadSpeaks
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या पोटनिवडणूकीचे निकाल काल लागले. ही निवडणूक चुरशीची होणार हे सुरुवातीपासूनच अपेक्षित होतं. पण, मी जे...
वासंतीताई…
By महेश काळे
Twitter: @maharashtracity
वासंतीताई वेलणकर गेल्या.
नोव्हेंबर महिन्यातच त्यांचे मोठे बंधू डॉ. गिरीश वेलणकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त वासंतीताईंना शुभेच्छा देणारी एक पोस्ट लिहिली होती. त्यात...
प्रविण वराडकर : अविश्रांत धडपड्या – ‘फोटो जर्नालिस्ट’
By विजय वैद्य
Twitter : @maharashtracity
मुंबई: ३० वर्षांपूर्वी ‘दैनिक मुंबई सकाळ' च्या प्रभादेवी कार्यालयात मी रात्रपाळीत काम करित असताना कॅमेरा गळ्यात अडकवलेला एक तरुण लगबगीने...
शासकीय कर्मचारी संघटनांनी हे करावेच
@maharashtra.city
अनेक राज्य कर्मचारी फार दूरवरून आपल्या कामाच्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना कामावर वेळेत पोहचण्यासाठी न्याहरी न करता घराबाहेर पडावे लागते. अशावेळी कामावर...
आली दिवाळी… गेली दिवाळी
By सचिन उन्हाळेकर
@maharashtracity
"जेब गरम, तो रोज होगी दिवाली"… नहीं तो… "आली दिवाळी अन गेली दिवाळी", असेच म्हणावे लागेल. हे उदगार आहेत, मोलमजुरी करुन रोज...
शेतकऱ्यांची दिवाळी सुखाची कधी होणार ?
By प्रा सतीश फाटक
@satishkokan
दिवाळी म्हणजे आनंदोत्सव. रोषणाई, नवे कपडे, फटाके, मिठाई व समृद्धीच्या, आनंदाच्या शुभेच्छा. हॅप्पी दिवाळीच्या संदेशाची देवाण घेवाण. हजारो वर्षांपासून चालत आलेली...
आठवले विसरले!
By डॉ जितेंद्र आव्हाड
@Awhadspeaks
कालच्या बाबासाहेबांच्या धर्मांतराबाबत आपण असे म्हणालात की, " बाबासाहेबांना हिंदू धर्म मजबूत करायचा होता. त्यांना हिंदू धर्मातील जातीभेद हटवायचा होता; चातुर्वर्ण्य...
माँ तुझे सलाम..!
सैन्याधिकारी आई-वडिलांच्या मुलीची एक आगळी वेगळी देशसेवा…!
@Maharashtracity
By: मनोज सानप
कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बऱ्यापैकी अशीच...
11 जुलै…एक शोकांतिका !!
By बंधुराज लोणे
11 जुलै 1997 ची सकाळ… मी रात्रपाळी करून घरी पोहोचलो होतो आणि मला फोन आला की रमाबाई आंबेडकर नगर येते गोळीबार झालाय....