राज्यातील ‘नपुंसक’ ईडी सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा……?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी…
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारच्या ९ महिन्यातील कारभाराने महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.काही संघटनांच्या भडकाऊ...
राहुल गांधींनी माफी मागावी : उद्योग मंत्री उदय सामंत
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची कटुता बाजूला ठेवण्याऐवजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांची, देशाची आणि महाराष्ट्राची...
कँगच्या अहवालात उघड झालेल्या भ्रष्टाचाराची एस्आयटी मार्फत चौकशी करा
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या कामांची कॅगने केलेल्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असून ८,४८५ कोटींचा भ्रष्टाचार उघड...
राहुल यांचाच न्याय शिंदे गटाचे आ महेंद्र दळवी यांना का नाही? राष्ट्रवादी काँग्रेस
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: न्यायालयाच्या ज्या निर्णयानुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली, त्याच लोकप्रतिनिधी कायद्याचा आधार घेऊन राज्यातील एकनाथ शिंदे...
मुख्यमंत्री शिंदे यांनी केला राहुल गांधी यांचा निषेध
By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या. तरीही काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान...
संजय राऊत यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्ताव कारवाईसाठी राज्यसभेला पाठवला
By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: हक्कभंग नोटीसीला राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तराने सभागृहाचे समाधान झालेले नाही. राऊत राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे पुढील...
माजी आमदार मंगेश सांगळे यांची निर्दोष सुटका
Twitter : @maharashtracity
मुंबई: विक्रोळी रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर इक्बाल अहमद अब्दुल गफार खान व बुकिंग क्लार्क जितेंद्र पाटील यांना प्रवाशाच्या तक्रारीवरून मारहाण केल्याप्रकरणी गुन्ह्यातून...
विधिमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, बेफीकिरी जाणवली
विरोधी पक्षनेते अजित पवार यांची घणाघाती टीका
By Anant Nalawade
Twitter : @nalawadeanant
मुंबई: मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन...
विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही
By Anant Nalawade
Twitter : @nalawadeanant
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पातून मांडलेले विकासाचं पंचामृत राज्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. समाजातील सर्व घटकांना...
अर्धवेळ ग्रंथपाल आता पूर्णवेळ
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: राज्यातील अतिरिक्त ठरलेल्या पूर्णवेळ ग्रंथपालांचे समायोजन आणि अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ ग्रंथपालपदी नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर करण्यात आला असून...