आधार ही जगातली सर्वात विश्वासार्ह डिजिटल ओळख प्रणाली
आधारविरोधात मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसची मते निराधार
Twitter : @maharashtracity
नवी दिल्ली
एका विशिष्ट गुंतवणूकदार सेवेने, कोणताही पुरावा किंवा आधार न सांगता, जगातील सर्वात विश्वासार्ह डिजिटल ओळख प्रणाली...
भुसावळमधील डॉक्टरांनी केली १०८ दिवसांत नर्मदा परिक्रमा
Twitter : @maharashtracity
मुंबई :
भुसावळ येथील रहिवासी आणि वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि. तु. पाटील यांनी १०८ दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. त्याबद्दल...
आता मराठी भाषेत मिळणार पेमेंट अलर्ट्स
Twitter : @maharashtracity
मुंबई
पेटीएम या भारतातील आघाडीच्या पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर, साऊंडबॉक्स व मोबाइल पेमेंट्सच्या अग्रणी कंपनीने भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये डिजिटल व्यवहार उपलब्ध...
‘आधार’ ने जाहीर केला टोल-फ्री हेल्पलाइन नंबर
Twitter: @maharashtracity
मुंबई: सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) 1947 क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्वनीमार्फत...
इंदुरीकर महाराजांवरील खटला सुरूच राहणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
Twitter : @maharashtracity
मुंबई
किर्तनकार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराजांनी लिंगनिदान दाव्यासंबंधी अशास्त्रीय व बेकायदेशीर वक्तव्य केले होते. त्यासंबंधी त्यांच्यावर संगमनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाअधिकारी...
ह्युंदाई कंपनीकडून पुण्यात चार हजार कोटींची गुंतवणूक – उदय सामंत
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून (Hyundai to invest in Maharashtra) चार हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणूकीतून मोठ्या...
बोरु ते ब्लॉग ‘मधूरव’ कार्यक्रमाने दिल्लीतील राजकीय रसिक नेतेही चिंब भिजले
By निवेदिता मदाने-वैशंपायन
Twitter : @NiveditaMW
नवी दिल्ली
राजधानी दिल्ली आणि परिसर सध्या यमुनेला आलेला पूर ते पाऊसाळी 'मान्सून' अधिवेशन सत्रातील वेगवेगळ्या विधेयकांची मंजूरी ते...
पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाईची (आठवले) सोमवारी नवी दिल्लीत बैठक
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या नोंदणीकृत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या सोमवारी ७ तारखेला नवी...
संविधानिक संस्थांचे नैतिक अध:पतन होत असताना साहित्याने निर्भय होण्याची गरज – अशोक वाजपेयी
Twitter : @maharashtracity
मुंबई
एखाद्या समाजात वाचनसंस्कृती किती रुळली आहे त्यावर त्याची सांस्कृतिक पातळी किती उंचीची ते ठरते असे विचार संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार...
संजय राऊत यांना कशासाठी हवीय महायुती सरकारची मदत?
Twitter : @NalavadeAnantमुंबई
या महिन्याच्या शेवटी ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईतील ग्रँड हयात येथे तिसरी महत्वाची बैठक (Third meeting of INDIA...